कोपरगावला पाणी टंचाईची झळ, गावतळे आणि शेततळे भरून देण्याची आमदार आशुतोष काळे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यातील पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाईने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे ११ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा आणि पालखेड कालव्यातून गावतळे आणि शेततळे भरून देण्याची मागणी केली, जेणेकरून पावसाळ्यापर्यंत … Read more