Chanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींसाठी पैसे खर्च करताना कंजूषी करू नका ! नाहीतर होणार ..

Chanakya Niti:  तुम्हाला हे माहिती असेल कि आचार्य चाणक्य हे एक विद्वान पुरुष होते .आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतात असे अनेकजण आहे ज्यांनी आचार्य चाणक्य यांच्या विचारांना फॉलो करून जीवनात यश प्राप्त केला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य मानतात की संपत्तीबाबत स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणे खूप महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा आहे … Read more

Chanakya Niti: सावधान ! ‘या’ कामानंतर पाणी पिणे पिऊ नये नाहीतर होणार ..

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना राजकारण आणि अर्थशास्त्राव्यतिरिक्त आयुर्वेदाचा देखील भरपूर  ज्ञान होता यामुळेच त्यांनी आयुर्वेदावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो आज जगात असे अनेक जण आहे ज्यांनी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांचा आपल्या जीवनात वापर करून जीवन यशस्वी बनवला आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य यांनी एखाद्या व्यक्तीला केवळ यशस्वी होण्याबद्दल … Read more

Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 5 गोष्टी देतात घरात गरिबी येण्यापूर्वीचे संकेत ; ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नाहीतर ..

Chanakya Niti:  महान विचारवंतांमध्ये गणले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये जगात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. याच बरोबर त्यांनी घरामध्ये गरिबी येण्यापूर्वीचे काही संकेत चाणक्य नीतिमध्ये दिले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की आर्थिक स्थितीसाठी कुटुंबातील कलह शुभ मानला जात नाही. असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये असे घडते तेव्हा हळूहळू गरिबी वाढते. … Read more

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘हे’ तीन गुण आहे माणसाचे अलंकार; वाचा सविस्तर

Chanakya Niti: आज आपल्या देशासह जगात असे अनेकजण आहे ज्यांनी आचार्य चाणक्यांची धोरणे वापरून जीवनात यश प्राप्त केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये आज आचार्य चाणक्य यांची गणना केली जाते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाला तीन गुण महान बनवतात. चला मग जाणून घेऊया त्या गुणांबद्दल संपूर्ण माहिती. हे तीन गुण महापुरुषाचे अलंकार … Read more

Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 4 चुकांमुळे घरातून बाहेर पडते लक्ष्मी ; होते धनहानी , वाचा सविस्तर

Chanakya Niti:  देशाचे महान अर्थशास्त्रज्ञ , विद्वान म्हणून संपूर्ण जगात ओळख असणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी  संपत्ती संदर्भात देखील अनेक  महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीनुसार माणूस नकळत किंवा जाणूनबुजून दररोज अशा अनेक चुका करतो ज्यामुळे त्याला मोठी धनहानी  होते आणि त्याच्यावर लक्ष्मी देवी देखील क्रोधित होते … Read more

Chanakya Niti: सावधान ! जर तुम्ही ‘या’ गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर बिघडू शकतात नातेसंबंध ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Chanakya Niti:  एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणेज लग्न होय. हे नाते दोन व्यक्तींपासून सुरू होते. लग्नानंतर एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून घेण्याचे वचन दोघेजण घेतात मात्र अनेकदा लग्नाच्या काही दिवसानंतर वैवाहिक जीवनात तडे येऊ लागतात, पती आणि पत्नीमध्ये वाद निर्माण होते.  जर तुमच्या घरात देखील असं काही होत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी चाणक्यच्या काही … Read more