चार वर्षे झाली, राहुल गांधी भेटले नाही, या काँग्रेस नेत्याची खंत
Maharashtra news : काँग्रेसमधील नाराज असलेल्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये समावेश अललेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाबद्दल पुन्हा एकदा आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. शिर्डीत प्रदेश काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा झाली. यानिमित्त एका मुलाखतीत चव्हाण यांनी काँग्रेस आणि पक्षनेतृत्व याबद्दल स्पष्ट मते मांडली आहे. ‘गेल्या चार वर्षांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याशी आपली भेट होऊ … Read more