श्रीरामपूरच्या या ५२ गावांना मिळणार शुद्ध पाणी! ३०० कोटी रूपयांच्या योजनांची कामे सुरू!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुका टँकरमुक्त असला, तरी सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसताहेत. भविष्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ३०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २४१ कोटी ७७ लाख आणि जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन … Read more

राहत्यामध्ये दूषीत पाण्याची तक्रार होताच प्रशासन खडबडून जागे!, आरोग्य विभागाने पाहणी करून नमुने पाठवले तपासणीसाठी

राहाता- तालुक्यातील केलवड गावात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, पण आता याकडे प्रशासनाचे लक्ष गेले आहे. आरोग्य विभागाने गावात जाऊन पाण्याची पाहणी केली आणि दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यासोबतच पंचायत समितीने ग्रामसेवक आणि सरपंच यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गावकऱ्यांना लवकरच नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी … Read more