धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली 3 एकरात नारळाची लागवड! लाखात होईल कमाई
शेती म्हटले म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहतात. यामध्ये हवामानात सातत्याने होणारा बदल, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी, गारपीट, विविध प्रकारच्या फळबागांवर पडणाऱ्या विविध कीड व रोगांचा अति प्रादुर्भाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मजुरांची टंचाई या समस्या खूप प्रचंड स्वरूपात शेती क्षेत्राला आव्हान देणाऱ्या ठरत असून त्यांचा विपरीत परिणाम होताना दिसून येत … Read more