अहिल्यानगरकरांनो सावधान! तुम्ही खात असलेल्या आइसगोळ्यात विषारी बर्फ?, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई!

अहिल्यानगर- गर्मी वाढताच कोल्ड्रिंक, रसवंती, उसाचा रस, लिंबू सरबत, आइसगोळे यांना मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचे निकष न पाळता बनवलेला बर्फ वापरला जात आहे. बर्फाच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे त्या बर्फातून पचनतंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बर्फ आरोग्यासाठी घातक आइसक्यूबसारखा स्वच्छ … Read more