जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा निर्णय! जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार, समितीची स्थापना
राज्य सरकारवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाची सर्व महामंडळे स्वायत्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सिंचन भवन येथे झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर केली. या बैठकीत स्वायत्ततेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी महामंडळांच्या स्वायत्ततेची रूपरेषा आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन … Read more