अहिल्यानगरमधील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी खासदार निलेश लंकेनंतर ‘हे’ खासदारही उतरले मैदानात!
अहिल्यानगर- केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेमार्फत प्रत्येक गावात पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी यापूर्वी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्याचा दौरा करून गोपनीय अहवाल तयार केल्याची माहिती आहे. आता उत्तरेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही या योजनेतील कामांची … Read more