Crop Insurance: एकच कॉलवर सूटणार आता पिक विम्याची संबंधित सर्व समस्या! वाचा काय आहे सरकारचा प्लॅन?
Crop Insurance:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत असते. तसेच शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यायला लागते. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके … Read more