Crop Insurance: एकच कॉलवर सूटणार आता पिक विम्याची संबंधित सर्व समस्या! वाचा काय आहे सरकारचा प्लॅन?

crop insurence

Crop Insurance:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत असते. तसेच शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यायला लागते. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

crop insurence scheme

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती … Read more