श्रीरामपूरमध्ये ३० धोकादायक इमारती मालकांना नगरपरिषदेने पाठवल्या नोटिसा, पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करा नाहीतर…

  Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींमुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेने धोकादायक इमारतींची पाहणी करून आतापर्यंत ३० इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांद्वारे मालकांना आणि रहिवाशांना धोकादायक भाग दुरुस्त करणे, काढून टाकणे किंवा इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, … Read more