सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेऊन कमावले लाखो रुपये! वाचा कसे मिळवले सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम आंबाचे उत्पादन?

success story

शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने … Read more