कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याची खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाणी वाया! पाणी टंचाईचे संकट!

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना या भागासाठी एक महत्त्वपूर्ण जलस्रोत बनली आहे. मात्र, या योजनेच्या पाइपलाइनच्या फुटलेल्या भागामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. या अपघातामुळे ऐन यात्रेच्या काळात या भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील … Read more

अहिल्यानगरमधील धरणांनी गाठला तळ, शेतकरी आणि नागरिक पाणी टंचाईच्या संकटात!

श्रीगोंदा- जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळेनासं झालं असून, आता कुकडी आणि घोड प्रकल्पातील धरणांनीही तळ गाठल्याने उन्हाळी आवर्तनावरच मोठं संकट कोसळलं आहे. कुकडी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा सध्या कुकडी प्रकल्पात ५४०० एमसीएफटी इतका म्हणजे फक्त १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, जो गेल्या … Read more

अहिल्यानगरमधील या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, १३ गावांना टँकरद्वारे केला जातोय पाणीपुरवठा

संगमनेर- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने वाढलेली पाणीटंचाई गंभीर होत असून, १३ गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या १० शासकीय टँकरमार्फत दररोज ४५ ते ४६ खेपा घेतल्या जात असून, सुमारे २३ हजार लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत असून, प्रशासनाने टँकरची संख्या … Read more