अहिल्यानगरमध्ये भीषण पाणी टंचाई! तलाव कोरडे, विहिरी आटल्या; ११ गावे आणि ३३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू
Ahilyanagar News: केडगाव : अहिल्यानगर तालुक्यात कडक उन्हाचे चटके आणि पाण्यासाठी वणवण भटकंती यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. माळराने ओसाड पडली, तलाव कोरडे झाले, तर विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. या विदारक चित्रामुळे तालुक्यातील ११ गावे आणि ३३ वाड्या-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. यंदा … Read more