कर्जत महावितरणाचा अजब कारभार!, भूमिहिन शेतकऱ्याला पाठवले चक्क तीन लाखांचे वीज बिल

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील चिलवडी येथील भूमिहीन रहिवासी हरिश्चंद्र भीवा फरांडे यांना महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकीपोटी तीन लाख रुपयांचे वीज बिल भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, फरांडे यांच्या नावावर ना जमीन आहे, ना विहीर, ना कृषिपंप, तरीही त्यांना ही नोटीस मिळाली आहे. गेली चार वर्षे ते या चुकीच्या बिलाचा पाठपुरावा करत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून … Read more

२४ तासांच्या आत ‘साई मिडास’चे वीज आणि पाणीपुरवठा बंद करा : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाच्या अशा साईमिडास हा व्यावसायिक प्रकल्प कायमचा बंद होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे वीज मीटर आणि पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावे असे आदेश त्या त्या खात्याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रमुख एल. एस. भांड यांनी दिले आहेत . नगर मनमाड महामार्गावर दूध संघाच्या जागेमध्ये बेकायदेशीर रित्या साई मिडास … Read more