देशातील आपत्कालीन परिस्थितीमुळे ३ महिन्यांचे मोफत रेशन धान्य एकदम मिळणार, सरकारचे पुरवठा विभागाला आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- भविष्यात येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी एक बैठक घेतली आणि सर्व तहसीलदारांना याची अंमलबजावणी तातडीने करण्यास सांगितले … Read more