हवामानाचा लहरीपणा! शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- सध्या रब्बी हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात आली आसून त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांद्या बरोबरच द्राक्ष बागांचे ही आवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना गेल्यावर्षीपासून करावा लागत आहे. आवकाळी पाऊस हा राज्यभरात टप्प्याटप्प्याने पडत असून नाशिक जिल्ह्यासह कोकण, मराठवाडा, … Read more