अहिल्यानगरमध्ये दोन वर्षात झाले ४९ घटस्फोट, किरकोळ वादातून अनेकांचे सुखी संसार झाले उद्धवस्त!

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये पती-पत्नीतील वादाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, पोलिस ठाण्यांतील भरोसा सेलमध्ये दरवर्षी दीड ते दोन हजार अर्ज दाखल होतात. पती-पत्नीमधील कुरबुरी, गैरसमज आणि विश्वासातील तुटवडा हे अशा वादांचे प्रमुख कारण ठरत आहेत. बहुतांश वेळा पोलिसांचे समुपदेशन आणि नातेवाईकांचे मध्यस्थीतून तडजोड होते, पण काही प्रकरणं फारच गंभीर बनतात आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतात. दोन वर्षात ४९ घटस्फोट … Read more