१४ एप्रिलपासून अहिल्यानगरमधील दूध-भाजीपाला पुरवठा होणार बंद! शेतकऱ्यांच्या सरकारला इशारा

श्रीरामपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कर्जमाफीची मागणी केली आहे. यासंदर्भात सरकारने ठोस पावले न उचलल्यास 14 एप्रिलपासून शहरांना दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे … Read more

शेतकरी कर्जमाफीसाठी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवल्या जाणार! प्रहार संघटनेचा इशारा

अहिल्यानगर- महायुती सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफीसारखे वचने मतांसाठी दिली गेली. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सरकारने कर्जमाफीचा उल्लेख न करता शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष अतिवृष्टी, पीक फेल, आर्थिक मंदी आणि आधीच असलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी … Read more