विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने … Read more