कौतुकास्पद ! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न आता होणार मात्र एका रुपयात; काय आहे ‘हा’ उपक्रम, वाचा सविस्तर
Farmer Marriage : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. काही सामाजिक संस्था देखील शेतकरी हितासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असतात. असाच एक अभिनव उपक्रम एका सामाजिक संस्थेने राबवला असून या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या … Read more