शेतकऱ्याला वेठीस धरलं तर सोडणार नाही! जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील भंडारदरा धरण प्रकल्पांतर्गत प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. या कालव्यांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुलभ होणार असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या … Read more