अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले! शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव पाडला बंद

श्रीरामपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावात भाव पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी लिलाव काही काळ बंद पाडले. कांद्याचे भाव 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतके कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या वादामुळे बाजार … Read more