वाहतूकीच्या ‘या’ नियमात 1 एप्रिल 2022 पासून होणार बदल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- भारतात रस्ते अपघात झाल्यानंतर त्याच्या इंन्शुरन्सच्या क्लेमध्ये नेहमीच उशिर होत असल्याचे दिसून येते. हेच प्रकरण आता गांभीर्याने घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसुचना जाहीर केली आहे. सरकारने रस्ते अपघातातील क्लेममध्ये होणारा वेळ पाहता नियमात बदल केला आहे. नवे नियम येत्या 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू … Read more