विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने … Read more

Fruit orchards: फळांच्या बागेची लागवड करताना या गोष्टी ठेवा लक्षात, कमी वेळात नफा अनेक पटींनी वाढेल….

Fruit orchards: गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये फळबागा लावण्याचा प्रघात वाढला आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. तज्ज्ञांच्या मते फळबागांची लागवड (Planting of orchards) करून शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक नफा मिळू शकतो. अनेक राज्य सरकारे फळबागा उभारण्यासाठी अनुदानही देतात. बागेची लागवड करताना शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, झाडे पसरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. … Read more