Garuda Purana : ‘या’ लोकांच्या घरी कधीही करू नका जेवण; जाणून घ्या यामागचे कारण

Garuda Purana

Garuda Purana : हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आणि पुराणे आहेत ज्यांचा संबंध मनुष्याच्या व्यावहारिक जीवनाशी आहे. हा मनुष्याच्या 16 संस्कारांचा एक भाग मानला जातो. गरुड पुराण सुद्धा यातलेच एक आहे. गरुड पुराणात मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती आहे. माणसाच्या वागण्या-बोलण्यासोबतच माणसाने आयुष्यात काय करावे आणि काय करू नये हे देखील या पुराणात स्पष्ट … Read more

Garuda Purana : सावधान! ‘या’ 5 सवयी बनतात गरिबीचे कारण; आजच करा दूर नाहीतर ..

Garuda Purana

Garuda Purana : गरुड पुराण एक महान पुराण असून या पुराणामध्ये जीवन चांगले जगण्यापासून ते मृत्यूपर्यंत तसेच नंतरच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. असे मानतात की भगवान विष्णूंकडून स्वतः या पुराणात सांगण्यात आलेल्या गोष्टी त्यांच्या वाहन गरुडाला सांगितल्या आहेत. या पुराणामध्ये गरिबीचे कारण सांगितले आहेत. जर तुम्हाला काही वाईट सवयी असतील तर त्या आजच टाळा. … Read more

Garuda Purana : खरं काय ! मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस आत्मा घरातच राहतो, गरुड पुराणात सांगितले आहे खास कारण…

Garuda Purana : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. त्यातील काही कथा तुम्हाला खऱ्या वाटल्या असतील तर काही खोट्या. मात्र जुन्याजाणत्या लोकांकडून अनेकवेळा आत्माबद्दल सांगितले जाते. त्याबद्दल गरुड पुराणात काय सांगितले आहे ते पाहूया. गरुड पुराणात आत्म्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्या प्रवासाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यातून अशी रहस्ये उलगडतात, ज्याबद्दल … Read more

Garuda Purana: गरुड पुराणानुसार दिवसाची सुरुवात ‘या’ चार कामांनी करा ; भासणार नाही पैशाची कमतरता

Garuda Purana: गरुड पुराण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 18 महापुराणांमध्ये गरुड पुराणाचे महत्त्व खूप जास्त आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे आवडते वाहन गरुड देव यांच्यातील संभाषण आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती गरुड पुराणात दिलेल्या उपदेशांचे पालन करतो, त्याला जीवनात नेहमी यश मिळते. हिंदू धर्मात गरुड पुराणाचे महत्त्व अधिक आहे … Read more