निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्याला धोका? आमदार ओगलेंचा इशारा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी निळवंडे धरणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी केली आहे. गोदावरी उजवा तट कालव्यावरील वितरिका क्रमांक २० च्या सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार ओगले यांच्या उपस्थितीत गोंडेगाव (ता. … Read more