दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….
Farmer Scheme : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामधील काही योजनेत बदल करण्यात आले आहेत. नुकतेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत देखील बदल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत थेट शासनाकडून अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत … Read more