सरकारकडून पाठबळ मिळत नसल्यामुळे अहिल्यानगरमधील साखर कारखाने तोट्यात, माजी आमदार मुरकुटे याचे मत

Ahilyanagar News:श्रीरामपूर- भारतातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळणे, साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किमान आधारभूत किंमत (FRP) यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने बहुतांश कारखाने तोट्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत … Read more