अहिल्यानगरमधील या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, १३ गावांना टँकरद्वारे केला जातोय पाणीपुरवठा
संगमनेर- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने वाढलेली पाणीटंचाई गंभीर होत असून, १३ गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या १० शासकीय टँकरमार्फत दररोज ४५ ते ४६ खेपा घेतल्या जात असून, सुमारे २३ हजार लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत असून, प्रशासनाने टँकरची संख्या … Read more