Harbhra Lagwad Mahiti : हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ; असे करा नियंत्रण, नाहीतर….
Harbhra Lagwad Mahiti : सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा लगबग करत आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतात हवामानात होत असलेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमानात होत असलेल्या … Read more