श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कुकडीचे आवर्तन तीन …
Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेवून ३ दिवस वाढविण्यात आली आहे. विसापूरलाही पाणी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी आमदार राहुल … Read more