Aurangzebs Tomb | खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची?, वक्फ बोर्डाचा धक्कादायक दावा

Aurangzebs Tomb | छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीबाबत सध्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू असून, काही गट ती कबर हटवण्याची मागणी करत आहेत. छावा चित्रपटानंतर औरंगजेबविरोधातील भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता मात्र वक्फ … Read more

Ajab Gajab News : काय सांगता ! भारतात फक्त एका टरबुजासाठी झाले होते युद्ध, ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले; जाणून घ्या कारण..

Ajab Gajab News : जगाच्या इतिहासात अशी अनेक युद्ध (war) होऊन गेली आहेत त्याचा इतिहास आजही शाळांच्या पुस्तकांमध्ये आहे. किल्ले, राजवाडे, देश आणि इतर कारणावरून युद्ध झालेले तुम्ही ऐकले असेल मात्र कधी एका टरबुजासाठी युद्ध (Battle for Watermelon) झालेले कधी ऐकले आहे का? नाही ना, तर हो फक्त एका टरबुजासाठी युद्धात हजारो सैनिक मारले गेले … Read more