Indian Railways: ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांना मिळतं फ्री जेवण ; जाणून घ्या काय आहेत IRCTC चे नियम
Indian Railways: भारतीय रेल्वेची (Indian Railways) गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये (rail networks) केली जाते. त्यात दररोज लाखो लोक प्रवास करतात. देशाच्या सीमावर्ती भागांना मोठ्या महानगरांशी जोडण्याचे काम रेल्वे करते. रेल्वे हे इतर कोणत्याही माध्यमापेक्षा सुरक्षित आणि अधिक सुलभ माध्यम आहे. या कारणास्तव, भारतीय रेल्वे सुरक्षित वाहिन्यांमध्ये गणली जाते. हे एक मोठे कारण आहे, … Read more