IPL- 2025 रद्द होणार? BCCI ची आज बैठक; भारत-पाकिस्तान युद्धामुळे घेतला मोठा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. अशात दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारवर दबाव आणून भारतावर हल्ला करण्याचे मनसुबे आखले आहेत. या संभाव्य युद्धानंतर काल आयपीएलचा धर्मशाला येथे सुरु असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना अर्धवट रद्द करावा लागला. त्यामुळे आता आयपीएलची स्पर्धाच रद्द … Read more