निळवंडेच्या पाण्यावरून शेतकऱ्यांना भडकावून थोरातांचे राजकारण, आमदार अमोल खताळ यांचा नाव न घेता आरोप

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात निळवंडे कालव्याच्या पाण्याच्या वितरणावरून राजकारण तापले आहे. आमदार अमोल खताळ यांनी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निळवंडे पाण्याचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more