निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा, निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सूरू, एवढ्या दिवस सुरू राहणार आवर्तन

राजूर- निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. डाव्या कालव्यातून २५० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून २०० क्युसेक अशा एकूण ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार असून, यामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यातील … Read more