कालिदास कोळंबकर, विखे पाटील यांची नावे पुन्हा चर्चेत, काय आहे कारण?

Maharashtra news : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी थांबण्याऐवजी अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. ठाकरे सरकार पाडून भाजपचे सरकार आणण्यासाठी भाजपचे वेगवेगळे प्लॅन तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एका प्लॅननुसार अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी भाजपकडून विधानसभेत हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीची खेळी खेळली जाऊ शकते. यासाठी पूर्वी असे काम केलेले भाजपचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर … Read more