कर्जत नगरपंचायतीचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात, आमदार रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला तिसऱ्यांदा दिले आव्हान!

Ahilyanagar News कर्जत- नगरपंचायतीच्या गटनेतेपदाच्या निवडीचा वाद पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ९ मे रोजी घेतलेल्या सुनावणीत संतोष मेहेत्रे यांचेच गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. हा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या गटाला मान्य नसल्याने त्यांनी १३ मे रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. … Read more