काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर
Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना … Read more