काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना … Read more

Government Scheme: महाराष्ट्रातील भूमिहीन झालेत आता शेतकरी; महाराष्ट्र शासनाची ही योजना शेतमजुरांसाठी ठरली वरदान

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांची आयुष्य सुखकर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिली आहे. शासनाच्या अनेक शेतकरी हिताच्या (Farmer) योजनेमुळे अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांना लाभ मिळत असल्याचे बघायला मिळाले आहे. मुळातच भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural County) असल्यामुळे देशातील … Read more