गावा-गावात होणार शेतकऱ्याचा आवाज बुलंद!! आता गाव तिथे किसान मोर्चा….
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Kisan Morcha : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशात किसान संवाद अभियान सुरु केले आहे. या किसान संवाद अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेविषयी अवगत केले जाणार आहे. सध्या हे किसान संवाद अभियान (Kisan Samvad Abhiyan) महाराष्ट्रमध्ये सुरु आहे. किसान संवाद अभियानाअंतर्गत बारामती मध्ये (Baramati) चार एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र विभागीय … Read more