वडील वारले, आईनं काबाडकष्ट करून शिकवलं, मात्र मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अहिल्यानगरमधील शेतकऱ्याचा पोरगा झाला पोलिस उपनिरिक्षक
जामखेड- तालुक्यातील साकत या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला वैभव बळीराम वराट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांचे वडील बळीराम वराट यांचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. अशा परिस्थितीत वैभव यांनी खचून न जाता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठले. शैक्षणिक पार्श्वभूमी वैभव … Read more