जवस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एकत्रीत येऊन फुलवली शेती

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- शेतकऱ्यांचा जवस शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. गेल्या काही 15 ते 20 वर्षांपूर्वी जवस शेती ही दरवर्षी केली जायची पण काही कालांतरानंतर सोयाबीन पाम तेलाचा वापर वाढत गेला.त्यामुळे लोकांचे जवस तेलाकडे दुर्लक्ष झाले. तर त्यामुळे सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून महिन्याभरापूर्वी दोन दिवसाला वाढणारे कांद्याचे दर एका रात्रीत हजारांच्या आत मध्ये येऊन पोहोचले आहेत. बाजारातील कांद्यातील दारातील लहरीपणाचा अनुभव शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना येतच असतो. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे. तर कांदा नगरी … Read more

‘या’ शेतकऱ्याने घेतले डाळिंब बागेत आंतरपीक मिळवले डबल उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Krushi news:- शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणा मुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. त्यात ऐन पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पाऊस तर कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण, कधी धुके, तर कधी शीतलहरीचा कहर यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. सतत बदलते वातावरण आणि त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान. यामुळे युवकांचा शेती हा … Read more