जवस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एकत्रीत येऊन फुलवली शेती
अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- शेतकऱ्यांचा जवस शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. गेल्या काही 15 ते 20 वर्षांपूर्वी जवस शेती ही दरवर्षी केली जायची पण काही कालांतरानंतर सोयाबीन पाम तेलाचा वापर वाढत गेला.त्यामुळे लोकांचे जवस तेलाकडे दुर्लक्ष झाले. तर त्यामुळे सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी … Read more