अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्ये पाच वर्षांत एकही बालविवाह नाही! बालविवाहमुक्त’ होणारे जिल्ह्यातील ठरले पहिले गाव
अहिल्यानगर- जिल्ह्यातील रुईछत्तीसी गावाने एक अनोखा इतिहास रचलाय. गेल्या पाच वर्षांत एकही बालविवाह न होऊ देता, हे गाव जिल्ह्यातील पहिले बालविवाहमुक्त गाव बनलंय. गावकऱ्यांनी, बालसंरक्षण समितीने, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि स्थानिक प्रशासनाने एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं. स्नेहालयच्या उडान प्रकल्पाने नुकतंच रुईछत्तीसी ग्रामपंचायतीला याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. या गावाने केवळ स्वतःचं नाव उज्ज्वल … Read more