Ahilyanagar News : कर्जमाफीसाठी नगर-दौंड मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी आंदोलनाचा दिला इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन आशा निर्माण केली होती. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शासनाने केवळ आश्वासनांचा खेळ खेळून शेतकऱ्यांना अडचणीत टाकल्याचा आरोप माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी नगर-दौंड रस्त्यावरील … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर आश्वासने महायुती सरकारने पूर्ण करावेत, अन्यथा सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभं राहणार!

अहिल्यानगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत वीज आणि शेतमालाला भरघोस दर अशा आश्वासनांचा पाऊस पाडला होता. या घोषणांनी अनेक मतदार भारावले गेले. परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले गेले. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीककर्ज फेडण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर वसुली सुरू केली जाईल असा इशाराही देण्यात … Read more