संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण! कोणाची गुलामगिरी स्विकारू नका एकजुटीने लढा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील राजकीय वातावरण बदलत असून, दहशतीचे सावट पसरत आहे, अशी चिंता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही गुलामगिरीला बळी पडू नका, असे सांगत त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more