Kisan Sabha : किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! रस्त्यावर शेतमाल फेकत शेतकरी मुंबईकडे

Kisan Sabha : सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कांद्याला दर नाही. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता किसान सभेचे लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किसान … Read more