90 मिनिटांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात विकसित होणार भारतातील सर्वाधिक लांब बोगदा
Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले … Read more