केडगावमध्ये पाणीटंचाईचा कहर! आठवड्यातून येतंय एकदाच पाणी, नागरिकांची भर उन्हाळ्यात पाण्यासाठी फरपट
Ahilyanagar News: केडगाव- उपनगरात सध्या पाण्याची बोंबाबोंब आहे. एक लाखाहून अधिक लोकवस्ती असलेल्या या भागात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी, तेही कमी दाबाने, आणि काही ठिकाणी तर आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांची दैनंदिन गरज भागवणेही कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विकतचे टँकर घ्यावे लागत आहेत, आणि तरीही तहान … Read more