समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे ‘या’ तारखेला लोकार्पण होणार ! मुंबई ते नागपूर 8 तासात आणि मुंबई ते नाशिक आता फक्त अडीच तासात
Maharashtra Expressway News : राज्याला लवकरच एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नियोजित करण्यात आले आहे. 5 जून 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण … Read more