मोठी बातमी ! आता महाराष्ट्रात विनापरवानगी झाड तोडले तर ‘इतक्या’ हजाराचा दंड भरावा लागणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Government Cabinate Decision : गेल्या काही वर्षांपासून राज्यासहीत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. ग्लोबल वार्मिंगची समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. यामुळे कुठे खूपच अधिकचा पाऊस होत आहे तर कुठे दुष्काळ पडत आहे. काही ठिकाणी अगदीच पूरस्थिती तयार होत … Read more